skip to main content

सामाजीक कार्य

संस्थानच्या वतीने ,पायदळ दिंडी व भक्तासाठी मोफत भोजनाची व्यवस्था करून देण्यात येते.तसेच समाजासाठी सामाजीक कार्य करण्यासाठी प्रशस्त असे मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे.त्याचबरोबर दुष्काळग्रस्त ,आपतग्रस्तांना मुख्यमंञी अतिवृष्टी सहाय्यता निधी पंतप्रधान सहाय्यता निधी रू.1000 दि 06/12/2005 साली दिला आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागाकरिता मुख्यमंञी सहाय्यता निधी रू.11000 दि 22/03/2013 त्याचबरोबर 2005 साली रक्तगट तपासणी शिबीर वृक्षारोपण या सारखे अनेक समाजोपयोगी कार्य या संस्थानने केले आहे व ते या पुढेही असेच सुरू राहणार असे साहेबराव पाटील यांचे कडून सांगण्यात आले. दरवर्षी याञेत किंवा इतर वेळी कोणतीही व्यक्ती आजारी पडल्यास मंदीरात शासनाने पुरविलेला औषधोपचार केला जातो.

Latest News

एकविरा देवी संस्थान हिवरा (सं) तर्फे नवराञोत्सव काळात शारदीय नवराञोत्सव 2015 आपले स्वागत करीत आहे...